tag:blogger.com,1999:blog-30836971160637123332024-03-13T12:26:07.493-05:00बघू हा सिनेमा ?My recommendations about movies, mainly Marathi cinema, also Hindi movies and rarely English movies.Unknownnoreply@blogger.comBlogger114125tag:blogger.com,1999:blog-3083697116063712333.post-76450962137847160252016-10-13T23:30:00.001-05:002016-11-01T21:37:55.802-05:00महारथी (Maharathi)
Jaisingh Edenwala was a famous film director of his time. But he is now drunkard and not going well with his wife. He has also stopped making films altogether. He is now going to be bank-corrupt. Once while driving back from a party, under influence of alcohol he bangs a roadside tree and gets hurt badly. One petty criminal Subhash Sharma saves him and takes him out of the burning car.
Unknownnoreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-3083697116063712333.post-35392701558431400762016-09-21T23:30:00.000-05:002016-10-09T21:16:23.844-05:00मोड (Mod)
अरण्या महादेवन हिचे घड्याळ दुरुस्तीचे दुकान असते. त्याचप्रमाणे ती तिच्या आत्याकडे हॉटेल मध्ये काम करायला जात असते. वडील दारूच्या आहारी गेलेले असतात, आणि त्यांना किशोर कुमारच्या गाण्याच्या फार शौक असतो अरण्याने अजून लग्नाचा विचार केलेला नसतो. दक्षिण भारतात एका छोटाश्या गावात अरण्या राहत असते. एक दिवस तिच्या कडे एक तरुण घड्याळ दुरुस्त करायला येतो. त्याचे घड्याळ पाण्यात पडून खराब झालेले असते. Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3083697116063712333.post-22684071795915391962016-08-30T23:30:00.000-05:002016-08-30T23:30:15.477-05:00दृश्यम (Drushyam)
विजय साळगावकर हा चौथी पास असून याचा व्यवसाय केबल ऑपरेटरचा असतो. याला सिनेमा बघण्याची खूपच आवड असते. त्याला इतकी पराकोटीची आवड असते, कि घरून आलेला फोन देखील हा मनुष्य घेत नाही, जेव्हा सिनेमा बघत ऑफिस मध्ये बघत बसतो. जरी हा चौथी पास झालेला असला तरी तसा तो खूप हुशार, आणि व्यवहारज्ञान असलेला मनुष्य असतो. आणि घरातील सगळ्या माणसांवर खूप प्रेम करत असतो. घरात दोन मुली आणि बायको इतकेच लोक असतात.
मोठी Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3083697116063712333.post-56814318540249447042016-04-07T23:00:00.000-05:002016-04-07T23:00:03.977-05:00दसविदानिया (dasvidaniya)
अमर कौल हा एका फार्मसुटिकल कंपनी मध्ये अकाऊंट मॅनेजर म्हणून नोकरी करत असतो. मनाने खूप साधा सरळ, प्रेमळ असा हा अमर खूपच लाजाळू व गरीब असतो. सगळी लोक त्याला काम सांगत असतात आणि हा मुकाट्याने करत असतो. ३७ वर्ष्याचा होऊन देखील लग्न झालेले नसते. घरी आई असते, वयोमानपरत्वे हिला ऐकायला कमी येते. याचा भाऊ बॉलीवूड मध्ये डिरेक्टर म्हणून काम करत असतो. भावाचे लग्नावरून आई व अमरचे भांडण होते म्हणून घर सोडलेUnknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3083697116063712333.post-3459637687874061992016-03-10T11:00:00.000-06:002016-03-10T11:00:31.503-06:00यंदा कर्त्तव्य आहे (Yanda kartavya aahe)
राहुल देसाई हा एक बँकेत नोकरी करणारा तरुण लग्नासाठी तयार नसतो. पण त्याची आजी खूप आजारी पडते, आणि आजीची इच्छा असते कि राहुलचे लग्न झालेले बघायचे. मग राहुलचे आई वडील खूप स्थळ बघतात. राहुल त्यातील एक मुलगी पसंत करतो. राहुलचे म्हणणे असते कि साखरपुडा करू पण लग्न अजून काही दिवसाने करु. पण राहुलचे आई-वडील, आजीची शेवटची इच्छा असे म्हणून लग्न करायला लावतात.
राहुलचे स्वातीशी लग्न होते. पण दोघांनाUnknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3083697116063712333.post-40875165680043924562016-02-11T23:00:00.000-06:002016-02-11T23:00:06.470-06:00७ खून माफ (7 khoon maaf)
सुझाना ॲन मारी एका अतिशय श्रीमंत बापाची मुलगी. हिचा मृतदेह पोलिसांना सापडतो आणि ते तिची चौकशी करतात तेव्हा कळते की हिचे पूर्वी ६ पुरुषांबरोबर लग्न झालेले आहे आणि सगळ्यांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. आता पोलिसांकडे केस आल्याने, ते तिच्या पूर्वीच्या आयुष्यात नक्की काय झाले ते न समजल्यामुळे, तरीही ६ नवर्यांचा काहीतरी घातपात मृतू झाला आहे असे वाटून तिचा या वेळी नक्की मृत्यू झाला आहे कि Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3083697116063712333.post-45499810021020418482016-01-21T23:00:00.000-06:002016-01-21T23:00:05.277-06:00तू ही रे (Tu Hi Re)
नंदिनी एका खेड्यात राहण्याऱ्या खूप मोठ्या कुटुंबातील वाढलेली मुलगी असते. तिचे सिद्धार्थ नावाच्या शहरात वाढलेल्या इंजिनियरशी लग्न ठरते. लग्नाच्या पहिल्या रात्री नंदिनी सांगते कि तिला खरतर हे लग्न करायचे नव्हते कारण तिला लव-मॅरेज करायचे होते. पण आता लग्न झालय त्यामुळे जसा काय नवरा असेल तो तिने पत्करला आहे.
नंदिनी आणि सिद्धार्थ या दोघांना एक पीहू नावाची मुलगी असते. सिद्धार्थ एका प्रायव्हेट कंपनीUnknownnoreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-3083697116063712333.post-88164339655814383022016-01-07T11:00:00.000-06:002016-01-07T11:00:16.756-06:00मुंबई-पुणे-मुंबई - २ (Mumbai - Pune - Mumbai - 2 )
पहिल्या चित्रपटात असलेल्या मिस मुंबई चे नाव गौरी देशपांडे, आणि मिस्टर पुणे यांचे नाव गौतम प्रधान. आता या दोघांनी लग्न कारण्याचे ठरवले आहे. घरातील सगळी मंडळी खुश असतात. गौरीच्या घरी तिचेआई-वडील, बहिण रश्मी, लग्न न झालेली मावशी, गौरीची मैत्रीण मैत्रीण तनुजा यांच्या उत्साहाला उधाण आलेले असते. तर गौतमच्या घरी, त्याचे आई-वडील, आजी आणि इतर नातेवाइक भयंकर खुश असतात.
आता दोघांचे फोन, SMS, Unknownnoreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-3083697116063712333.post-10731749788210670532015-12-31T22:30:00.000-06:002016-01-01T18:26:31.013-06:00बारह आना (Barah Aana )
स्वभावाने भिन्न प्रकृतीच्या तीन मित्रांभोवती ह्या सिनेमाची कथा गुंफली आहे. शुक्ला हा वयाने मोठा, मितभाषी व समंजस असा असतो. याचा भूतकाळ नक्की काय होता हे माहिती नसते, त्याच्या दोन मित्रांना देखिल. शुक्ला एका श्रीमंत माणसाकडे ड्रायव्हरची नोकरी करत असतो. शुक्लाला त्याचे मालक चांगली वागणूक देत असतात, पण मालकिणीचा या शुक्लावर खूप राग असतो आणि ती याला खूपच घालून पाडून बोलत असते.
अमन हा दिसायला Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3083697116063712333.post-84787081609780125982015-12-17T22:30:00.000-06:002015-12-20T21:01:51.125-06:00अगं बाई अरेच्च्या २ (Aga Bai Arechcha 2)
शुभांगी कुडाळकर हि एक वयस्क तरुणी लग्न न ठरल्यामुळे तशी जरी दुखी असते. पण लहान पणापासून हिने लग्नाची स्वप्ने बघितलेली असतात. आता लग्न न ठरल्याने जिथे लग्न असेल तिथे गेल्यावर हिला बऱ्याच टोमण्यांचा सामना करावा लागतो. याला कंटाळून शुभांगी उर्फ शुभा हि गोव्याला जाउन राहायचे ठरवते. घरातील आर्थिक परिस्थिती चांगली असते. भाऊ देवेश हा सी ए असतो. घरातील सगळेच लोक शुभावर प्रेम करत असतात. शुभाला एकाUnknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3083697116063712333.post-24402572823068002242015-12-03T20:00:00.000-06:002015-12-03T20:00:10.742-06:00मितवा (Mitwa)
शिवम सारंग हा बऱ्याच हॉटेल्स आणि पब्जचा मालक असतो. त्याचा एक दोष म्हणजे त्याला सुंदर मुलगी दिसली कि तिच्यावर फिदा होतो. शिवम सारंग ची अवनी नावाची एक बिसिनेस पार्टनर असते. अवनी न खरा तर शिवम खूप आवडत असतो, पण शिवमचे लग्न, बंधन, जबाबदारी यावर विश्वास नसतो त्यामुळे तो अवनी बरोबर खूप जवळची मैत्रीण यापेक्षा जास्त काही संबध ठेवू इच्छित नाही. आणि शिवम सारंग खूप श्रीमंत असल्याने Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3083697116063712333.post-51312299661359825782015-11-08T19:00:00.002-06:002015-11-08T19:00:41.146-06:00घनचक्कर (Ghanchakkar)
नीतू आणि संजय हे दोघे नवरा बायको, एका चांगल्या घरात राहत असतात. आता हे सगळे कमावलेले पैसे मात्र मेहनतीच्या कमाईचे नसतात. नीतूला खूप फँशनेबल राहण्याची आवड असते. आणि तिची फँशन जरा विचित्र पद्धतीची असते. संजयला तिचे असे कपडे आवडत नसतात, पण संजयचे ती काही ऐकत नसते. आता पुढील आयुष्यात वाईट काम करणे सोडून द्यायचे असे ह्या दोघांनी ठरवलेले असते.
पण अचानक संजयला एका पंडित Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3083697116063712333.post-48628998052593834122015-10-14T21:40:00.001-05:002015-10-14T21:40:23.240-05:00 द अटॅक ऑफ २६/११ (The attack of 26/11)
२६/११ मध्ये मुंबई वर झालेल्या आतंकवादी हल्यावर हा सिनेमा आहे हे सांगायला नको. नावावरून ते स्पष्टच आहे. हा आतंकी हमाला खूप जास्त कव्हर झालेला आहे मिडिया मधे. तिथे झालेला हमला हा इतका भयानक होता कि त्याबद्दल रकाने च्या रकाने भरून पेपर मध्ये लिहून येत होते. त्यामुळे या सिनेमा ची स्टोरी अशी काही लिहायला नको. पण आता हा हमाला ज्या एका सूत्रात गुंतवला आहे तो म्हणजे, पोलिस कमिश्नर त्यांची बाजू Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3083697116063712333.post-92185560553399786962015-09-07T21:12:00.000-05:002015-09-11T20:36:51.584-05:00बदाम राणी गुलाम चोर (Badam Rani Gulam Chor)
सिनेमाची गोष्ट आहे तीन मित्रांची. तिघे मित्र एकाच मोठ्या घरात राहत असतात. घरचे नाव असते, "अनब्रेकेबल". यातील एकाचे टोपण नाव असते "चाकू". हा एका गॅरेज मध्ये नोकरी करत असतो. दुसरा असतो पुस्तक, हा एका कॉलेज मध्ये प्रोफेसर असतो. तिसरा असतो माकड, हा एका न्यूज चॅनेल मध्ये नोकरीला असतो. हे तिघे एकमेकांना टोपण नावानेच हाका मारत असतात. प्रत्येकाची अशी विचित्र टोपण नावे देखील त्यांच्या स्वभाव Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3083697116063712333.post-40453408131287326592014-01-22T23:00:00.000-06:002016-01-01T18:51:05.126-06:00पाऊलवाट (Paaulwaat)
अनंत देव एका छोटाश्या गावात करीत असलेली चांगली नोकरी सोडून मुंबईला गायक बनण्यासाठी येतो. तो एक उत्तम गायक असतो. आता मुंबईला एक मोठा गायक बनण्याचे त्याचे स्वप्न असते. अर्थात मोठा गायक बनण्यासाठी त्याला खूप प्रयत्न करावे लागतील व सुरवातीला बऱ्यापैकी अपयश येऊ शकते याची त्याला कल्पना असते
मुंबईत त्याच्या मित्राच्या मदतीने त्याला एका वयस्क बाईकडे पेयिंग गेस्ट म्हणून राहण्यास जागा मिळते. या Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3083697116063712333.post-16243317570957997462013-11-05T22:30:00.000-06:002013-11-05T22:30:03.520-06:00काकस्पर्श - एक विलक्षण प्रेमकहाणी
या सिनेमाची गोष्ट आहे स्वातंत्र पूर्व काळातील. सिनेमा हरी दामले आणि
त्याच्या कुटुंबियां भोवताली व त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींबद्दल आहे. बहुतेक सिनेमा हा फ्लॅशबॅक मधेच
आहे. आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर, हरी दामले हा दामले कुटुंबियाचा कर्ता
पुरुष असतो. पत्नी तारा, दोन मुली, एक मुलगा संकर्षण असा त्याचा परिवार
असतो. घरात वकिली शिकणारा भाऊ महादेव, विधवा बहिण, नमुआत्या असा मोठा
परिवार Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3083697116063712333.post-76276486042243134582013-10-15T22:30:00.000-05:002013-10-15T22:30:01.037-05:00द लाँग रन (The Long Run)
हि गोष्ट आहे रेनबो नेशन मधील. कॉम्रेड्स मॅरॅथॉन हि जगातील एक कठीण मॅरॅथॉन समजली जाते. या सिनेमाची गोष्ट या कॉम्रेड्स मॅरॅथॉनच्या अवती-भवती फिरते. या सिनेमाचा हिरो बेरी, ह्याच्या आयुष्यात धावपटूंना कोचिंग देण्याशिवाय काहीही नसते. ह्याला रात्रंदिवस सगळी कडे धावणेचे दिसत असते.
बेरी एका विटा बनवण्याच्या फॅक्टरी मध्ये काम करत असतो. तिथे ४ काळे लोक खूप चांगले धावत असतात. त्यामुळे बेरी त्यांना Unknownnoreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-3083697116063712333.post-32736086790545962652013-10-08T22:30:00.000-05:002013-10-08T22:30:00.802-05:00फिलाडेल्फिया (Philadelphia)
अॅन्ड्रु बेकेट हा एक अत्यंत हुशार वकील असतो. तो एका मोठ्या कंपनीत लॉ कंपनीत नोकरी करीत असतो. केंदाल कनस्ट्र्कशन नावाच्या कंपनीची एक खूप मोठी केस तो जिंकून देतो. त्यामुळे केंदाल कंपनीकडून यांच्या फर्मला बरेच पैसे मिळतात. त्यामुळे खुश होऊन त्या कंपनीचा मुख्य मॅनेजिंग डायरेक्टर अॅन्ड्रुला त्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये घेण्याचे ठरवतो. त्याला बोर्डात घेतल्या बद्दल एक पार्टी सुरु असते. Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3083697116063712333.post-14197695689677389232012-10-23T23:00:00.000-05:002016-01-01T18:49:40.550-06:00ब्लू (Blue)
आरव मल्होत्रा आणि सागर सिंग हे दोघे खूप जिगरी दोस्त असतात. आरवचा बहामा मध्ये फिशरीचा मोठा उद्योग असतो. तर सागर हा आरव बरोबर काम करत असतो. सागर हा खूप चांगला डायवर (म्हणजे हिंदीत गोताखोर) असतो. सागरचे मोनाशी लग्न झालेले असते आणि त्याचे मोनावर जीवापाड प्रेम असते. त्यात उलट आरव मल्होत्रा खूप मुलींबरोबर फिरत असतो व त्याचे प्रेम वगेरे काही नसते. नुसती मुलींबरोबर चंगळ करायची असा स्वभाव Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3083697116063712333.post-51571951900470878752012-06-06T23:00:00.000-05:002012-06-26T11:30:55.711-05:00अंकगणित आनंदाचं (Ankaganit Anandacha)
आनंद प्रकाश कुलकर्णी हा मुंबईमध्ये एका बँकेत नोकरी करीत असतो. बायको रागिणी व मुलगा समीर असे त्रिकोणी कुटुंब खूप सुखात असते. समीरवर आनंदाचे निरतिशय प्रेम असते. त्याला मुंबईचे धकाधकीच्या जीवनात त्याला वाटते की त्याला खरा आनंद मिळत नाहीये. गावाकडील जीवन जास्त सुखी असेल असे त्याला वाटते व त्यामुळे तो रागिणीला म्हणतो की आपण गावीच राहून शेती करावी. आनंदला वाटते की वडिलांच्या हाताखाली शेती शिकावी Unknownnoreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-3083697116063712333.post-83150488449256191232012-05-29T23:05:00.000-05:002012-05-30T16:41:20.961-05:00द मॅन विथ वन रेड शु (The man with one Red Shoe)
रिचर्ड हा एक साधाभोळा व्हायोलीन
वादक असतो. त्याचा मित्र त्याची थट्टा करण्याकरता त्याचा एक बूट लपवतो. त्यामुळे रिचर्डला दोन वेगळेच बूट घालून विमानातून प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्याच्या एका पायात लाल रंगाचा स्पोर्ट बूट व दुसऱ्या पायात एक फॉर्मल शु असतो. असा विचित्र वेश करून विमानातून परत येत असताना त्याच्या समोर मॅडी नावाची एक सुस्वरूप ललना येते. हि मॅडी खर तर सी आई ए ची एजंट असते. हा Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3083697116063712333.post-16731089401792913122012-05-22T23:30:00.000-05:002012-06-01T17:20:35.210-05:00तनु वेड्स मनु (Tanu weds Manu)
मनोज शर्मा हा इंग्लंड मध्ये राहणारा एक भारतीय डॉक्टर असतो. इंग्लंड मध्ये राहून देखील हा मानाने भारतीयच असतो. लग्न करण्यासाठी म्हणून तो भारतात येतो. याच्या घरी एक पपी नावाचा त्याच्या केयरटेकर + मित्र देखील राहत असतो. मुली बघायला म्हणून याचे आई-वडील, पपी, आणि मनोज उर्फ मनु, कानपूरला जातात. मुलीच्या घरात अगदी आनंदी आनंद असतो, घरातील सगळे लोक चांगले असतात पण मुलगी कुठेच दिसत नाही. मुलीच्या आईचे Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3083697116063712333.post-33296681001899391862012-05-03T23:30:00.000-05:002012-05-29T23:25:57.994-05:00द सिक्थ सेन्स (The Sixth Sense)
माल्कम क्रोवे हा एक मानसोपचारतज्ञ असतो. याचे मुख्य काम मुलांना मानसिक तणावातून मुक्त करणे हे असते. तो चांगलाच नावाजलेला डॉक्टर असतो. त्याला मेयर कडून एक खूप सन्माननीय बक्षीस मिळालेले असते. त्याची बायको अना, आणि माल्कम बक्षीस मिळाल्याचा आनंद साजरा करत असतात. तितक्यात त्यांना त्याच्या घराच्या खिडकीची काच फुटलेली दिसते. कोण घरात घुसलाय याचा ते शोध घेत असतात, तितक्यात त्यांना माल्कमचा एकUnknownnoreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-3083697116063712333.post-41778129298717871492012-04-10T23:30:00.005-05:002012-06-01T17:25:49.292-05:00द हेल्प (The Help )
१९५०-६० च्या दरम्यान जेव्हा अमेरिकेत काळे-गोरे यांच्यामध्ये भांडण सुरु होते त्याकाळातील हा सिनेमा आहे. त्यावेळी अमेरिकेतील काळ्या लोकांची परिस्थिती खूप वाईट होती हे सगळ्यांना माहितच आहे. सुरवातीला गुलाम असलेले काळे लोक, नंतर गोऱ्या लोकांकडे नोकर म्हणून काम करू लागले. पण बऱ्याच गोऱ्या लोकांना तरीही, काळ्या लोकांच्या बद्दलचा द्वेष कायम होता. असे म्हणतात, की अजूनही काही ठिकाणी तो कायम आहे. Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3083697116063712333.post-40705010732711063492012-02-23T22:30:00.002-06:002012-06-01T17:28:53.087-05:00शॉर्टकट (ShortCut - The con is on)
शेखरसाठी सिनेमा म्हणजे सर्व काही असते. ह्याने लहानपणापासूनच सिनेमाचे दिग्दर्शन करायचे असे ठरवलेले असते. नुसते ठरवलेले असते असे नाही, तर त्याबरोबर त्याने साठी लागणारा अभ्यास देखील केलेला असतो आणि तो असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम देखील करत असतो. तिथे भरपूर काम केल्यावर व अनुभव घेतल्यावर तो नोकरी सोडायचे ठरवतो आणि स्वत: स्टोरी लिहून तीचे दिग्दर्शन करायचे ठरवतो.
त्यासाठी त्याचे Unknownnoreply@blogger.com0